Pandit Hanmante <sahityasamarat@gmail.com> Attachments Wed, Feb 19, 8:00 PM (7 days ago) to me गॅस गळतीमुळे मजुराचे घर जळाल्याने घाटे कुटुंबावर उपासमारीची वेळ घरातील सर्व संसारोपयोगी वस्तूंसह पाच ते सहा लाखांचा ऐवज जळून खाक
vvvvvvvvvvvvvv स गळतीमुळे मजुराचे घर जळाल्याने घाटे कुटुंबावर उपासमारीची वेळ ------------------------------ ------------------------------   घरातील सर्व संसारोपयोगी वस्तूंसह पाच ते सहा लाखांचा ऐवज जळून खाक ------------------------------ ------------------------------   मुखेडः- (ता.प्र.)       येथून…
धर्मनिरपेक्ष स्वराज्याचे प्रवर्तक – छत्रपती शिवराय
भारत हा राजांचा देश म्हणून ओळखला जातो, परंतु भारतातच नव्हे तर जगभरातही ज्या राजाचे स्मरण  केले जाते असे एकमेव राजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला जातो. खऱ्‍या अर्थाने सर्व प्रजेला आपले वाटेल अशा स्वराज्याची स्थापना त्यांनी केली भारतात बुध्दकाळात असलेल्या कल्याणकारी, न्यायी, धर्मनिरपेक…
पुंडी सारूच्या कर्तुत्वाला सलाम घरातील नाचणी विकून केले मुलीचे स्वप्न पुर्ण!
जन्मत:च प्रत्येकाला जगण्याचा अधिकार प्राप्त होतो. तसाच स्वप्न पहाण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो, मात्र त्या स्वप्नांपर्यंत जाण्यासाठी अथक संघर्ष अटळ आहे. समाजव्यवस्थेची उतरंड आणि शिक्षणाची संधी अजूनही असंख्य मुलांपर्यंत पोहोचलेली नसतानाही संकटांवर मात करत पुंडी सारू ध्येयाकडे पाऊल टा…
चराचर सृष्टीत, भारतीय लोकशाहीत मातंग म्हणून अन्याय अत्याचार रोखा नाही तर मातंग माणूस हत्यारा डाकू व मुक्ताच्या महिला महाकाली होतील किंवा डाकीण फुलनदेवी होणार !!
!*                                     *भगवान वैरागर पुणे.*    लकवा भरलेल्या शासकीय व्यवस्थेला व अन्याय अत्याचार रोखण्यास कमी पडलेल्या सरकारला मातंग समाज ठासून सांगतोय की आता मात्र बंद करा.    जिच्यावर बळजबरी होते, तिच्यात जीव नाही का ? इथे अकलेचे तारे तोडण्याचा कस धरणाऱ्या व्यवस्थेला व सरकारला लाज…